शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:54 IST

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागलासरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोतयवतमाळ ते नागपूर असा मोर्चा

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ज्या युवक, पत्रकारांवर कारवाया होतील, त्यांच्या बाजूने कायदेशीररीत्या पक्ष ठामपणे उभा राहील. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शुक्रवारी चाळीस वकिलांची बैठक घेतली आहे. प्रत्येक जिल्'ाला एक वकील देऊन सोशल मीडियावरून होणाºया कारवाईबाबत ते संबंधितांची बाजू मांडतील,’ अशी माहिती राष्टÑवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आधुनिक महाराष्टÑाचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सायंकाळी कºहाडात दाखल झाले.त्यावेळी होते.शरद पवार म्हणाले, ‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार देऊन राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव इतरांकडून आला आहे. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, शिवसेना एकीकडून भाजपवर टीका करत आहे. आणि दुसºया बाजूने त्यांच्यासोबत सत्तेत आहे. हाच मोठा विनोद आहे. भाजप फसवे आहे, असे शिवसेना म्हणत असेल तर त्या फसव्यांबरोबर तुम्ही जाता कसे? हा आमचा प्रश्न आहे. सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांसमोर विजेचा प्रश्न मोठा आहे. त्या अनुषंगाने १८ साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक मी घेतली होती. केंद्र व राज्य सरकार म्हणते वीज निर्मिती करा. मात्र प्रत्यक्षात तयार झालेली वीज कोणी घेत नाही. हा एक मोठा किचकट प्रश्न कारखान्यांसमोर आहे. तो सोडविण्याच्या अनुषंगाने साखर संघ व कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेतली होती. त्यात काही निर्णय घेतले. त्या अनुषंगाने ते सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्याची व्याप्ती राज्यभर असणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे या आंदोलनाची गरज आहे. त्यानुसार १२ डिसेंबरला मी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार आहे. यवतमाळ ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येईल. काँग्रेसच्या प्रत्येकाची इच्छा राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशीच आहे. नव्या पिढीचा उमदा अध्यक्ष होत असेल तर त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. नव्या पिढीकडे सूत्रे दिल्यानंतर काय होईल, याचाही अंदाज काँग्रेसला येईल आपणही पाहू,’ असे शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाची माहिती पत्रकारांकडून घेतली. मुख्यमंत्री वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे समजताच ‘दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आत्म्याला काय वाटेल देव जाणे. आयुष्यभर अण्णांनी कोणते विचार जोपासले आणि हे लोक काय करायला लागलेत कोणास ठाऊक,’ असे शरद पवार म्हणाले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर